आचार्य Chanakya’sहे महान अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल रणनीतिकार होते. त्यांची शिकवण आजही अनेक लोकांच्या जीवनात लागू केली जाते. चाणक्यांच्या मते, घरात संपत्ती आणि समृद्धी आणण्यासाठी 3 महत्त्वाची गोष्टी आहेत, ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरी नांदते. यामुळे पैशाचे स्रोत वाढतात आणि घरात कधीही आर्थिक तणाव निर्माण होत नाही. चला, जाणून घेऊया त्या तीन महत्त्वाच्या गोष्टी, ज्या लक्ष्मीला तुमच्या घरात कायम ठेवतात. Chanakya’s 3 महत्त्वाच्या शिकवणी: तसंच, चाणक्य म्हणतात की पाहुण्यांचे नेहमी आदरपूर्वक स्वागत करावं, कारण घरात येणारे पाहुणे देवाचं रूप असतात. यामुळे घरात समृद्धी आणि लक्ष्मी नांदते.